आपल्याला अणुऊर्जा, अणुबॉम्ब वगैरे शब्दांतून अणू माहीत झालेला आहेच. या अणूने अनेक ठिकाणी अनेक वेळा गोंधळ घातलेला आहे. त्याचे विपरीत परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या आयुष्यावर सुद्धा झालेले आहेत. अशीच एक निरंजन घाटेंची कथा जी विज्ञानाशी निगडित पण तितकीच खरी .